Agriculture
ऊस वाहतुकदारांची फसवणूक, शेतकरी संघटना आंदोलन करणार
सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रूपयांची उचल घेऊन धुळे व बीड जिल्ह्यातील तोडणी मजूर व मुकादम यांनी पलायन केले आहे. याबाबत पोलीस ...
शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग – सुभाष देशमुख
मुंबई – शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून आता याकामी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग घेण्यात येणार ...
राज्या बाहेरील ऊस गाळपास बंदी; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुबंई / लातूर : निसर्गाच्या कृपेने गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्जण्यमान झाले आहे. याचा लाभ शेतकर्यांनी घेत मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. ...
सेंद्रीय खताच्या कांद्याला मिळाला चालू बाजारदराच्या दीडपट अधिक भाव
सोलापूर – सलग तिसऱ्या वर्षीही झीरो बजेट नैसर्गिक शेतीतून कांदा पिकवून जादा दर मिळवण्याची किमया बीबीदारफळ येथील शेतकऱ्याने साधली. विषमुक्त शेतीमालासाठी निर्धारित सर्व चाचण्या ...
हंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प
सोलापूर: जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी साखर कारखानदारांनी ऊसदराबाबत अद्याप आपले तोंड उघडले नाही. त्यामुळे शेतक-यांना अंतिम दर किती मिळणार याविषयी ...
उसाला तोड न मिळाल्यामुळे शेतकरी कुटुंब आत्महत्तेच्या उंबरठ्यावर
नेवासा/कांगोनी : विरोधात काम केलं म्हणून ऊसाची नोंद असतानाही मुळा कारखान्याने ऊसाला तोड दिलीच नाही. हि भानसहिवरे येथील जनार्धन जाधव यांची घटना ताजी असतांनाच ...
मुख्यमंत्र्यामध्ये अजिबात दम नाही; धनंजय मुंडे
नांदेड : भाजप सरकार फक्त घोषणा करत मात्र अंमलबजावणी तर होतच नाही. असे म्हणत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकार वर हल्ला चढविला. राष्ट्रवादी ...
पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंत्रणांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवण्याचे आवाहन
मुंबई: शेंदरी बोंडअळीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाटया रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. येत्या खरीप हंगामापूर्वी शेतकरी त्याचबरोबर ...
वाळू लिलाव महसुलात ग्रामपंचायतीसही वाटा
सोलापूर : अवैध वाळू उपसा, पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन, हरित लवादाने यांत्रिकी बोटीने वाळू उपशावर घातलेली बंदी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 जानेवारी रोजी ...
पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत
अकोला : तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी भडक वक्तव्य करतात. त्यांची राजकीय उंची मोठी नसल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अकोल्यात केली आहे.भीमा-कोरेगाव ...