Agriculture

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेवगावात कापूस आवक मंदावली

निवृत्ती नवथर/ शेवगाव : शेवगाव बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली असून, उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांनी दराची पर्वा न करता आहे त्या भावात कपाशीची विक्री केली आहे. ...

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शेतक-याची प्रकृती गंभीर

मुंबई : काल रात्री उशीरा मंत्रालयाच्या परिसरात धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात ...

शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने लुटणाऱ्यांना सोडणार नाही: राजू शेट्टी

नाशिक: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या लिलाव व हस्तांतरणात सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी उच्च ...

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनावरांना एफएमडीची लसच नाही !

टीम महाराष्ट्र देशा: लाळ्या खुरकत नावाचा साथीचा आजार एफएमडीच्या लसीमुळे नियंत्रणात येतो. त्याची लागण झपाट्याने अन्य जनावरांना होते. त्यामुळे दरवर्षी जून/जुलै आणि जानेवारी/फेब्रुवारी असे ...

VIDEO: सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करतात – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: कर्जमाफी नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत नाही अशा सगळया गोष्टीने शेतकरी हैराण झाला असतानाच आता वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या ...

शेतक-यांच्या व्यथांची लोकसभेत दखलच घेतली जात नाही – राजू शेट्टी

मुंबई: देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण संसदेत मांडणार आहोत, ...

…अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन – सुकाणू समिती

जळगाव: शासनाने शेतकऱ्यांच्या संपा नंतर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत राहिलेल्या त्रुटी दूर करुन प्रत्येक शेतक-याला मदत देण्याची घोषणा केली. परंतु त्यात प्रामुख्याने कर्र्जमाफीची घोषणा ...

आज तरी भाजप मध्ये, उद्याच माहित नाही ; एकनाथ खडसे

रावेर: माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप ला घरचा आहेर दिला आहे. सध्या राज्यात शेतीची बिकट अवस्था ...

शेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार- अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार. सरकार कडे शेतीचा अनुभव नाही. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय ‘भूमि अधिग्रहण’ हे सरकार करत आहे. अश्या अनेक मुद्यावरून अण्णा ...

शेतक-यांना कृषिपंप वीजबिल दुरुस्तीची संधी

सोलापूर : वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीज ग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. महावितरणच्या वतीने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!