Agriculture

‘शासनाची बदनामी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दूध संस्थांवर फौजदारी कारवाई होणार’

टीम महाराष्ट्र देशा- काही दूध संस्थांचे संचालक शासनाकडूनच अनुदान आले नाही म्हणून दूधाला दर देता येत नाही, असे सांगून शासनाची बदनामी करीत आहेत. प्रत्यक्षात ...

जलयुक्त शिवार योजनेचे कोट्यावधी रुपये गेले कुठे?,अजित पवारांचा संतप्त सवाल

मुंबई – जलयुक्त शिवार योजनेचे साडे सात हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

आंदोलनाच्या शाळेतील मी पहिला मास्तर आहे : सदाभाऊ खोत

कोडोली : आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. ऊस दराबाबत आंदोलन करायची गरजच या सरकारने ठेवली नाही. त्याआधीच आम्ही एफआरपी ...

महाराष्ट्र होरपळतोय,सत्ताधारी-विरोधक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त

महाराष्ट्र राज्य भिषण दुष्काळाला सामोरं जातयं राज्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे.राज्यातील ग्रामीण भाग तर अक्षरशः दुष्काळाने होरपळतोय जगाचा पोशिंदा आज मोठ्या ...

भवानी मातेला उदयनराजे भोसले यांनी घातलं ‘हे’ साकडं

टीम महाराष्ट्र देशा- उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा करण्यात आली.दुष्काळापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी ...

वडिलांच्या उमेदवारीसाठी कन्या हर्षदा देशमुख मैदानात

कुर्डूवाडी प्रतिनीधी/हर्षल बागल : माढा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आपल्या वडिलांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी आयुक्त जलपुरुष म्हणुन ओळख असलेले प्रभाकर देशमुख ...

राज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग

डोंबिवली : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत. राज्य दुष्काळात होरपळत असताना जलसंपदा मंत्री मात्र गरबा खेळण्यात दंग असल्याचं ...

दूध भेसळखोरांना राजकीय आश्रय – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : भारतातल्या दूध व्यवसायाला सध्या बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. १४ कोटी लिटर दूध उत्पादन असून ६४ कोटी लिटर दुधाचा खप ...

त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत. शेतकरी ...

चिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ ?

टीम महाराष्ट्र देशा : अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!