Agriculture

‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’

पुणे : बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात ...

भारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन साखरेची होणार निर्यात

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय साखरेसाठी चीनची बाजारपेठ खुली होण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून प्रामुख्यानं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला त्याचा फायदा होणार आहे. ...

दुष्काळाबाबतचा अहवाल लवकरचं सादर करू, केंद्रीय पथकाचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

टीम महाराष्ट्र देशा- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. केंद्राला लवकरात लवकर अहवाल सादर ...

मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील याच्या मुलाचाही आत्महत्येचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : वीज प्रकल्पासाठी गेलेल्या शेत जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून धर्मा पाटील यांनी मागील वर्षी मंत्रालयात 22 जानेवारी 2018 या ...

शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं आता थेट कॉर्पोरेट कंपन्यांना विकता येणार

टीम महाराष्ट्र देशा – शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसंच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी राज्य शासनानं ...

कांद्यामुळे अश्रू आटलेत आणि आयुष्याचा झालाय लाल चिखल !

सुभाष कच्छवे: जगाच्या पाठीवर एकमेव घटक असा आहे, की त्याने पिकविलेल्या धान्याचा व फळभाज्यांचा भावही ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. तो घटक म्हणजे जगाचा पोशिंदा ...

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी ...

टेंभूच्या पाण्यासाठी युवकांचे उपोषण, पांठिब्यासाठी सांगोल्यात कडकडीत बंद

सांगोला : सांगोला तहसील कार्यालयासमोर दीपक पवार आणि दत्त टापरे हे सांगोल्यातील दोन तरुण पाण्यासाठी मागील आठ दिवसांपासून सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. ...

काँग्रेसच्या काळात युरिया मिळण्यासाठी शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला हे विसरलात का?

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसच्या काळात युरिया मिळण्यासाठी शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला हे विसरलात का? असा प्रश्न विचारत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ...

Mulashi Pattern Movie Review :भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’

टीम महाराष्ट्र देशा- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या ऊभ्या राहिल्या त्यांच्या पर्यंत या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!