Agriculture

…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम

टीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीका करावी. स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणाऱ्यांनी  ...

सावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण 

टीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या जाचाने त्रस्त असलेले शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्ती मुळे ...

पिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये दाखल न झाल्याने पारनेर तालुक्यातील सबंधित वडझिरे ...

चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस

बीड-दुष्काळी बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असताना पुढचे 135 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल अधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्याना आजच्या आढावा ...

दुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण

बीड-जिल्ह्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली असतांना बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही असं सांगत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर शरसंधान केलं आहे. दुष्काळाची ...

ऊस दर आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी : सदाभाऊ

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आजचं चक्काजाम आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र कोल्हापूर आणि सांगलीत बंद मागे घेतला असला तरी इतर ...

#Avni : म.गांधीचा विचार ट्विट करत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई – वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता. मात्र टी-1 वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव ...

नरभक्षक वाघिणीला ठार केल्यामुळे मनेका गांधी संतापल्या

मुंबई : चंद्रपुरातील ‘अवनी’ वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणी ...

वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा,आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई – वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता. मात्र टी-1 वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव ...

पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांना यश, बीडमधील वंचित शेतक-यांना मिळाला पीक विमा

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे खरीप पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्हयातील साडे नऊ ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!