Agriculture

करमाळ्याच्या शेतकऱ्याने पेरू शेतीतून मिळवले नऊ लाखांचे उत्पन्न

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेमध्ये सध्या करमाळा तालुका येथील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या व्हीएनआर जातीच्या पेरूचा बोलबाला आहे. हे पेरू ...

करमाळ्याच्या शेतकऱ्याने पेरू शेतीतून मिळवले नऊ लाखांचे उत्पन्न

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेमध्ये सध्या करमाळा तालुका येथील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या व्हीएनआर जातीच्या पेरूचा बोलबाला आहे. हे पेरू ...

राज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी पणन महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

पुणे: महाराष्ट्र राज्य हे फळे व भाजीपाल्यासाठी देशामध्ये अग्रेसर आहे. राज्यात पिकणाऱ्या शेती मालाला देश-प्रदेशात मोठी मागणी असते. परंतु इतर राज्यातील बाजारपेठांची योग्य माहिती ...

शेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको !

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल ...

कर्जमाफिच नाही तर कमलनाथ शेतकऱ्यांना देणार पेन्शनही

टीम महाराष्ट्र देशा: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्जमाफी पाठोपाठ आणखीन एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री होताच दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करणाऱ्या ...

कांदा अनुदानाची अंमलबजावणी रखडणार नाही याची काळजी घ्या

टीम महाराष्ट्र देशा :  सामन्याच्या संपादकीय मधून शिवसेनेचा बाण पुन्हा भाजप सरकारच्या दिशेनेच. शेतकऱयांच्या प्रश्नांना भाजप सरकाने ‘ऑनलाइन’ च्या नावाखाली बगल दिली आहे. अशा ...

कांद्याला केवळ २ रुपये अनुदान देवून सरकारने फसवणूक केली – धनंजय मुंडे

राज्यामध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने संपूर्ण शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ...

हवामान बदलाचा शेतीला फटका, कृषी संशोधन परिषदेचा अहवाल

टीम महाराष्ट्र देशा – जागतिक अस्थिर हवामानाचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने पडणार असल्याचा या संदर्भातील अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालय आणि कृषी संशोधन परिषदेने सादर केला ...

रिझर्व्ह बँकेशी बोलणी सुरु ; नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा होणार – आठवले

टीम महाराष्ट्र देशा : देशातील नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं ...

पराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी ?

टीम महाराष्ट्र देशा – नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील अपयशामुळे नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेसाठी तयारी सरू केली आहे. पराभवामुळे मोदी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!