Agriculture
बळीराजासाठी खुशखबर ! उद्यापासून वरुणराजा बरसण्याची शक्यता
टीम महाराष्ट्र देशा : दुष्काळात होरपळत असणाऱ्या महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारपासून विदर्भ ...
शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा – मुख्यमंत्री
टीम महाराष्ट्र देशा : शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा. असे निर्देश मुख्यमंत्री ...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेवून गेलेल्या पवारांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही?
टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी शरद पवार हे आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार असल्याची चर्चा ...
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र ...
भाजप सरकार विजयाच्या जल्लोषात, मात्र मनसे धावली दुष्काळग्रस्तांच्या मदतीला
लातूर : मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे जिल्ह्यातील दुष्काळी गावांना पाण्याचे टँकर घेवून भेट देण्याची मोहीम हाती घेतली आहे.मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाभरातील दुष्काळी गावांतील ...
राज्य सरकार किती मेहरबान, खरीप पिकाचे शेतकऱ्याला केवळ ४ रुपये अनुदान
टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाला आहे, पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे, दुसरीकडे सरकारी यंत्रणाकडून शेतकऱ्याची थट्टा होताना दिसत ...
सरकार दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पडण्याच्या तयारीत
टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्य दुष्काळात होरपळत आहे. बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळग्रस्त भागात पुन्हा एकदा क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्याच्या ...
सोयाबीन उत्पादकांसाठी धनंजय मुंडे आक्रमक
टीम महाराष्ट्र देशा : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अद्याप पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे बारा ...
भाजपची विधानसभेची तयारी सुरु, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या हालचाली
टीम महाराष्ट्र देशा : येत्या २३ तारखेला देशात कोणाचे सरकार येणार हे कळणार असून त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या ...
लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चारा छावण्याबाबत पुढे येणे गरजेचे
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पशूधनाच्या चा-याचा प्रश्न कमालीचा गंभीर झाला असल्यामुळे साखर कारखान्यांनी सामाजिक बांधीलकी विचारात घेवून सरकारच्या ...