Agriculture

होरपळतोय महाराष्ट्र : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदगीर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर शहरात पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात ५० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे ...

होरपळतोय महाराष्ट्र : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदगीर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर शहरात पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात ५० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे ...

…तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही : पवार

टीम महाराष्ट्र देशा- दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. प्रश्न सरकारला लक्ष्य करण्याचा नाही, माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आमची सुरुवातच शेतकऱ्यांपासून झाली आहे. संकटसमयी ...

‘निवडणुकीच्या काळात दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांची व्यथा’

अक्षय आखाडे : गेल्या चार वर्षात शेतकरी आत्महत्या व त्याची आकडेवारी पाहता काळजाला चुरका लावणारी आकडेवारी समोर येत आहे. सरकार कुणाचं जरी असले तरी ...

निवडणूक आयोगाने दुष्काळातील कामांसाठी केली आचारसंहिता शिथिल,पण…

मुंबई – महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली असल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

मान्सून लांबणीवर , राज्यात दुष्काळात तेरावा महिना

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात आता हवामान खात्याने देखील दुष्काळात तेरावा महिना ...

शिवसेनेनं चक्क ‘गोकुळ’च्या कार्यालयात म्हशी घुसवल्या

कोल्हापूर : कोणत्याही शेतकऱ्यांना सूचना न देता पशुखाद्याच्या दरात वाढ केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी यांच्यावतीने शिवसेनेने पशु खाद्य दरवाढ रद्द करावी या ...

राज्यात भीषण दुष्काळ; आचारसंहिता शिथिल करण्याची सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

मुंबई – महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली असल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

पाकिस्तानात दुधाला सोन्याचे भाव ; 180 रुपये प्रतिलिटर झाले दुध

नवी दिल्ली : पाकिस्तानातील नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड देता देता नाकी नऊ आले आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती वाढल्यामुळे त्यांच्या समस्या वाढल्या असून त्यात ...

धक्कादायक : माझ्या आत्महत्येला भाजप-सेना सरकारच जबाबदार ; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवले

टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर दुष्काळाचे भीषण संकट असताना राज्यकर्ते मात्र प्रचार आणि निवडणुकीच्या चिखलफेकीत गुंग झाले आहेत. नेते एकीकडे आश्वासनाचा पाउस पाडत असताना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!