Agriculture
होरपळतोय महाराष्ट्र : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदगीर तालुक्यात भीषण पाणी टंचाई
उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर शहरात पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात ५० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे ...
होरपळतोय महाराष्ट्र : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदगीर तालुक्यात भीषण पाणी टंचाई
उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर शहरात पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात ५० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे ...
…तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही : पवार
टीम महाराष्ट्र देशा- दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. प्रश्न सरकारला लक्ष्य करण्याचा नाही, माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आमची सुरुवातच शेतकऱ्यांपासून झाली आहे. संकटसमयी ...
‘निवडणुकीच्या काळात दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांची व्यथा’
अक्षय आखाडे : गेल्या चार वर्षात शेतकरी आत्महत्या व त्याची आकडेवारी पाहता काळजाला चुरका लावणारी आकडेवारी समोर येत आहे. सरकार कुणाचं जरी असले तरी ...
निवडणूक आयोगाने दुष्काळातील कामांसाठी केली आचारसंहिता शिथिल,पण…
मुंबई – महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली असल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मान्सून लांबणीवर , राज्यात दुष्काळात तेरावा महिना
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात आता हवामान खात्याने देखील दुष्काळात तेरावा महिना ...
शिवसेनेनं चक्क ‘गोकुळ’च्या कार्यालयात म्हशी घुसवल्या
कोल्हापूर : कोणत्याही शेतकऱ्यांना सूचना न देता पशुखाद्याच्या दरात वाढ केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी यांच्यावतीने शिवसेनेने पशु खाद्य दरवाढ रद्द करावी या ...
राज्यात भीषण दुष्काळ; आचारसंहिता शिथिल करण्याची सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
मुंबई – महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली असल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
पाकिस्तानात दुधाला सोन्याचे भाव ; 180 रुपये प्रतिलिटर झाले दुध
नवी दिल्ली : पाकिस्तानातील नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड देता देता नाकी नऊ आले आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती वाढल्यामुळे त्यांच्या समस्या वाढल्या असून त्यात ...
धक्कादायक : माझ्या आत्महत्येला भाजप-सेना सरकारच जबाबदार ; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवले
टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर दुष्काळाचे भीषण संकट असताना राज्यकर्ते मात्र प्रचार आणि निवडणुकीच्या चिखलफेकीत गुंग झाले आहेत. नेते एकीकडे आश्वासनाचा पाउस पाडत असताना ...