Agriculture
मी पुन्हा येईन म्हणायची मला भिती वाटते…
टीम महाराष्ट्र देशा : ‘ मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते . मात्र असे काम करून दाखवील कि पुढच्यावेळी विकास कामाच्या जोरावर आणि ...
पेटंटच्या बाजारीकरणामुळे तांदुळाच्या दुर्मिळ जातींचे नुकसान
पुणे : हरित क्रांतीनंतर शेती व्यवसायात झालेल्या बाजारीकरणाचा फटका दुर्मिळ आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण असलेल्या इतर शेती उत्पादनांसह तांदुळाला देखील बसत असून अनेक जाती नष्ट ...
शेतकऱ्यांना दिलासा; कृषिमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
टीम महाराष्ट्र देशा : पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करीत आंदोलन करणाऱ्या महेंद्र देशमुख या शेतकऱ्याची कैफियत कृषिमंत्री दादाजी ...
टंचाई काळातील सिंचन पाणीपुरवठा प्रकल्पाबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले ‘हे’ आदेश
टीम महाराष्ट्र देशा : टंचाई काळातील सिंचन पाणीपुरवठा प्रकल्पांच्या वीज देयकाची प्रलंबित असलेली रक्कम मदत आणि पुनर्वसन विभागाने तात्काळ अदा करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री ...
मंत्रालयात एक वडापाव खाऊन दिवसभर फिरणारा मी एक दिवस मंत्री होईल असं कधी वाटलं नव्हत
मुंबई : मी फक्त एक वडापाव खाऊन दिवसभर मंत्रालयात लोकांच्या कामांसाठी फिरायचो. पण याच मंत्रालयात एक दिवस मंत्री म्हणून येईल, असं त्यावेळी वाटलं नव्हतं. ...
कृषिमंत्रीपदाची लॉटरी लागलेल्या दादा भुसेंबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभाराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आराखडा तयार करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
टीम महाराष्ट्र देशा : स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एक टीम म्हणून काम करावे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा ...
…तर ‘करून दाखवलं’ होर्डिंग लावले कशाला; राजू शेट्टींचा ‘ठाकरे’ सरकारला सवाल
टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अभिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर विरोधकांनी जोरदार टीका केली. तसेच शेतकरी कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...
शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक देऊन कर्जमुक्तीचा लाभ देणार -मुख्यमंत्री
टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना कुठलीही अट नको. त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरिता महात्मा जोतिराव फुले ...
नागपूर : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींबाबत नाना पटोले, म्हणतात…
नागपूर : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेवुन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ...