Share

पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे : धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपच्या काळाच मागील पाच वर्षात उसतोड मजूरांवर अन्यायच होत गेला आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की, कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता उस उत्पादक शेतकऱ्याचा उस शिल्लक नाही राहिला पाहिजे. पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे. आता सुडाचे राजकारण करणार नाही, आणि करू देणार नाही.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/383172766149769/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!