Share

‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांना नवीन गाळप परवाने देऊ नयेत – राजू शेट्टी

Published On: 

कोल्हापूर : येत्या १५ ऑक्टोबर पासून कारखाने सुरु होत आहेत. राज्य शासनाने तशा गाईड लाइन्सही जाहीर केल्या आहेत. परंतु अद्यापही गेल्या वर्षीच्या ऊस उत्पादक शतकऱ्यांना त्यांचा ‘एफआरपी’ मिळाला नाहीए. जो १४ ते १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असत. आणि म्हणूनच जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा गेल्या वर्षीचा ‘एफआरपी’ मिळत नाही तोपर्यंत ‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांना या वर्षी गाळप परवाने देऊ नयेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तशा प्रकारचे एक निवेदन पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/249277639832859/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!