Agriculture

शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार

नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra ...

‘देर आये दुरुस्त आये’, मोदींच्या ‘या’ निर्णयावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात ...

….आणि म्हणून मोदींनी कृषी कायदे मागे घेतले

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra ...

‘सरकारने एक वर्षाआधी ऐकले असते तर….’ संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या समस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी ...

देशातील शेतकरी महान आहेत त्यांनी मोदींना झुकायला लावलं- नवाब मलिक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. ...

देशातील शेतकरी महान आहेत त्यांनी मोदींना झुकायला लावलं- नवाब मलिक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. ...

‘आंदोलन मागे घेतले जाणार नाही, जोपर्यंत..’, टिकैत यांचा मोदींना इशारा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी ...

‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

औरंगाबाद : राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. या योजनेचा वैजापूर तालुक्यातील ...

‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

औरंगाबाद : राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. या योजनेचा वैजापूर तालुक्यातील ...

‘शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच राजकीय चिखलफेक सुरू’

नांदेड : इंधनाच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर- शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!