Agriculture

‘प्राण जाये, पर पाणी न जाये’; उजनीच्या पाण्यावरुन प्रणिती शिंदे आक्रमक

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी ...

‘प्राण जाये, पर पाणी न जाये’; उजनीच्या पाण्यावरुन प्रणिती शिंदे आक्रमक

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी ...

‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव : शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेतून कर्ज घेतात. कर्जाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. पण कर्ज देण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ...

‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव : शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेतून कर्ज घेतात. कर्जाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. पण कर्ज देण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ...

लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

औरंगाबाद : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे बहुतांश आर्थिक व्यवहार ठप्प आहे. याचा मोठा फटका सध्या हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसत ...

एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या;अजितदादांचे प्रशासनाला निर्देश

पुणे  – खरीप हंगामामध्ये बी – बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, एकही ...

मोठी बातमी : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन

मुजफ्फरनगर : देशभरात सध्या कोरोनाने ठेईमान घातले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक सेलिब्रेटी,खेळाडू यांच्यासह अनेक मोठे नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. यात आता ...

मोठी बातमी : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन

मुजफ्फरनगर : देशभरात सध्या कोरोनाने ठेईमान घातले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक सेलिब्रेटी,खेळाडू यांच्यासह अनेक मोठे नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. यात आता ...

‘श्रीमंत थकबाकीदारांकडून तत्काळ शेती कर्ज वसूल करा’, आ.श्वेता महालेंची मागणी

बुलडाणा : मागील पाच वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. परंतु या कर्जमाफीचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. यांचे प्रमुख कारण म्हणजे गावागावातील बंद पडलेल्या विविध ...

उरलेलं ‘गोकुळ’ ही महाडिकांनी गमावलं; पाटील-मुश्रीफांची राजकीय खेळी ‘सक्सेसफुल’

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!