Share

Ambadas Danve | वॉर्ड रचना बदलावर अंबादास दानवेंची प्रतिक्रीया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आजच्या दिवशी सरकारच्या या निर्णयावरून सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांच्या टीकेनंतर अगोदरचा निर्णय हा मंत्रीमंडळाचा होता, माझा नव्हता. मी त्या मंत्रीमंडळात होतो, वॉर्ड रचना बदलावर अंबादास दानवेंची प्रतिक्रीया.

वॉर्ड रचना एकदा जाहीर झाली नगरविकास मंत्री यांनी स्वतः सही केली. तेच आता नगर विकास मंत्री आहे. महिन्या दीड महिन्यात वेगळा निर्णय घेतात. आज असा कोणता साक्षतकार झाला हे तुमाला बदलावं लागलं. न्यायदेवतांवर आमचा विश्वास आहे. तांत्रिक कारण आहे योग्य वेळी योग्य दिवशी ती सुनावणी होईल. विजय कोणाचा होईल विजय न्यायचा होईल. यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!