मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हॉटेल ट्रायडेंटमध्ये ठेवण्यात आलं आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, राज्यसभेसाठीची मतदानप्रक्रिया तांत्रिक असते.
आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. असं भाजपाने, काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीनेही केलं आहे. त्यामुळे थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं काय आहे? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

