Share

राजकारण करताना सभ्य भाषेचा वापर करावा ; जयंत पाटील यांचा सर्वांनाच सबुरीचा सल्ला म्हणाले …

Published On: 

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्हीकडच्या बाजूने राजकारण होत असताना सर्वांनीच सभ्य भाषेचा वापर करण्याचा सल्ला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

क्रियेला प्रतिक्रिया सध्या दोन्ही बाजूकडून उमटत आहेत, मात्र सार्वजनिक जीवनात वावरताना आपण सभ्य भाषेचाच वापर करायचा सल्ला आज जयंत पाटील यांनी दिला आहे. राजकारण हे होतच राहणार आहे मात्र सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये. अशा शब्दात आज जयंत पाटील यांनी राज्यात सध्या  सुरु असलेल्या सूड नाट्यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली . जयंत पाटील म्हणाले कि, ‘ महाराष्ट्र नेहमीच सर्वांचं आदर करणार आणि सर्वांनाच एकत्र घेऊन पुढे जाणार राज्य आहे ; त्यामुळे सर्वांनी टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे. सार्वजनिक आयुष्यात काम करायचं म्हंटल कि राजकारण हे होतच राहणार आहे, मात्र आपण नेहमीच मर्यादा पाळल्या पाहिजेत.

२०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून सुडाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची टीका पण यावेळीज जयंत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!