Share

नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता फक्त ३० मिनिटात; वॉटर टॅक्सी सेवेत दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सीचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते पार पडेल, यावेळी हे दोन्ही नेते ऑनलाइन उपस्थित होते, यावेळी व्यासपीठावर राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बोटींचे वैशिष्टय म्हणजे नवी मुंबई ते मुंबई प्रवास ३० मिनिटात होणार आहे. स्पीड बोटीने एका वेळेला १० ते ३० प्रवासी प्रवास करणार असून कॅटामरान बोटीत ५६ प्रवाशी प्रवास करू शकतात, स्पीड बोटीचे भाडे ८०० ते १२०० असून,कॅटामरान मध्ये २९० रुपये आहे. बेलापुर येथून एलिफंटा जेएनपीटी असा प्रवास चालू होणार असून,नवी मुंबई आणि रायगड परिसरातील नागरिकांना जलद प्रवास करता येऊ शकेल, या संदर्भात मंदा म्हात्रे यांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!