Share

‘सरकार मुडद्द्यावर राज्य करणार आहे का’ – रविकांत तुपकर

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा: एका शेतकरी पुत्राने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मन सुन्न करणारी आहे. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. विविध क्षेत्रात काम करणार्‍या सगळ्या समाज घटकांना चिंतन करायला लावणारी ही बाब आहे राज्यकर्त्यांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे की शेतकऱ्यांची मुले आत्महत्येच्या दिशेने का चालली, असं तुपकर म्हणाले.

विदर्भ-मराठवाड्यामध्ये रोजगाराच्या संधी नाही, कुठे प्रक्रिया उद्योग नाही, सगळे उद्योग बुडाले आहे, शेती परवडत नाही, सोयाबीन-कापसाला भाव नाही, कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, पावसाचे अलबेल वातावरण आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पोराने जगायचं कसं असा प्रश्न यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!