Share

महाराष्ट्र संपविण्याचा विडा देवेंद्र फडणवीस नावाच्या खानाने उचलला आहे – अल्ताफ शेख

Published On: 

महाराष्ट्र संपविण्याचा विडा देवेंद्र फडणवीस नावाच्या खानाने उचलला आहे – अल्ताफ शेख

कल्याण: कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेनेचे शिव-संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मेळावे आयोजित करण्यात येत आहे.

कल्याण पूर्वेतील एका मेळाव्यात शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!