Share

परिवाराचे घोटाळे बाहेर यायला लागले म्हणून उद्धव ठाकरेंची स्टंटबाजी सुरु – किरीट सोमय्या

Published On: 

मुंबई : उद्धव ठाकरेंकडे काही नाही. परिवाराचे घोटाळे बाहेर निघायला लागले म्हणून उद्धव ठाकरेंची स्टंटबाजी सुरु आहे. अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

 

पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी एक डझन आरोप केले पण एक पण नाही निघाला. म्हणून शेवटी पोलिसांचा दुरुपयोग करून 420 कलम लावला. पण आता न्यायालयात काय होतंय ते आपण बघतच आहोत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!