Share

“हे सरकार आपसात पायात पाय गुतून पडेल…”, रावसाहेब दानवेंचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकारण

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार पाडण्याबद्दल भाजप नेत्यांनी जाहिर सभेत विविध वक्तव्य केली होती. मात्र आजपर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही फूट पडलेली दिसून येत नाही. त्यामुळे आता भाजप नेते पत्रकारांशी संवाद साधतानी सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. याबाबत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना एका वृत्तवाहिनीने सरकार पाडण्याबाबत प्रश्न विचारला असता रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

रावसाहेब दानवे प्रतिक्रिया देताना म्हणाले, आता प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळे मुहूर्त बांधतो, शरद पवार देशाचे पंतप्रधान होणर आहे, असे राष्ट्रवादीने सांगितले होते. तो मुहूर्त कधी आहे सांगा तुम्ही. आम्ही कार्यकर्त्यांसमोर बोलताना कदाचीत असे म्हणालो असेल की, हे सरकार आपसात पायात पाय गुतून पडेल, पण हे सरकार आम्हीच पाडू आम्ही असं आम्ही म्हणालो नाही. असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार अपयशी ठरल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!