🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं किंवा हे सरकार अल्पकाळ टिकेल, अशी भाकितं काही राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात आली आहेत. या चर्चांना भारतीय नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे – फडणवीस सरकार पाडू शेकत नाही? याविरोधकांच्या दाव्याबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले कि शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची कुठली प्रकारची भीती नाही. विरोधिकांनी त्यांच्या मनातली भीती काढून टाकावी. हे सरकार उर्वरित कार्यकाल पूर्णपणे करेल आणि २०२४ ची निवडणुकीला आम्ही पूर्णपनेने सामोरं जाऊ. पुन्हा २०२४ ला आम्ही सत्तेत येऊ एवढच नव्ये तर आम्ही २०२४ ला पुन्हा सत्तेत येऊ. असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार…” ; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
- Ganpati Visarjan | पुण्यात गणेशोत्सवाच्या आधीच विसर्जन मिरवणुकीवरून वाद! प्रकरण थेट न्यायालयात
- Vidya Chavan : “मोहित कंबोज हा ठग, भाजपचा फायनान्सर” ; विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप
- Eknath Shinde | “संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार एकत्र आलं, आता…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण
- Sharad Pawar | “माझं बोट धरुन राजकारण शिकलेली व्यक्ती देशासाठी..”, शरद पवारांचा नरेंद्र मोंदींवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
