राजाने उडी टाकू नये आणि टाकली तर माघार घेऊ नये – बच्चू कडू
जळगाव : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं.
याविषयी पत्रकारांनी राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:


