Share

कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काल(११ नोव्हें.)देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बैठक घेतली.

यावेळी बोलत असतांना देशाचा कोरोनाविरोधी लढा अंतिम टप्प्यात आहे. परंतु, आणखी काही काळ सावधगिरी बाळगावी लागणार आहे. यामुळे ‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत सर्व प्रौढ नागरिकांच्या लसीकरणावर भर द्यावा, अशी सूचना मंडाविया यांनी दिली आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’लसीकरण आणि नियम पालन हे करोनाविरोधी प्रतिबंधक उपाय आहेत. त्यामुळे लशीच्या ‘सुरक्षा कवचा’पासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. सध्या १२ कोटी नागरिकांच्या दुसऱ्या लसमात्रेची वेळ झालेली आहे. या नागरिकांना दुसरी लसमात्रा घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन संपूर्ण लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करावी.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!