मुंबई : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडतच आहेत. राज्यातील मविआ नेत्यांवरील ईडी कारवाईमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत टोला लगावला आहे. ते काल (२९ मार्च) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –
कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारात होणार वाढ!
“विल स्मिथने एखाद्या विद्रोही शिवसैनिकाप्रमाणे…”, संजय राऊतांनी ‘त्या’ घटनेशी जोडले महाराष्ट्र कनेक्शन
विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार आहे? ज्यावरून ऑस्करमध्ये झाला वाद
IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड
IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

