ipl
मुंबई इंडियन्सने चार खेळाडू ठेवले कायम; पंड्या ब्रदर्सला दिला डच्चू
नवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (mumbai indians) ने त्यांच्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब ...
आरसीबीने 3 खेळाडूंना ठेवले कायम; कोहली खेळणार नव्या कर्णधाराच्या नेतृवाखाली
नवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आरसीबीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आरसीबीने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि ...
धोनीच्या सांगण्यावरून सीएसकेमध्ये होणार मोठे फेरबदल; हार्दिक पांड्याला मिळणार स्थान?
मुंबई : इंडियन प्रीमियर (IPL) लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपायला आता फक्त ४ दिवस बाकी आहेत. ...
केएल राहुलचा पंजाब किंग्जमधून पायउतार; ‘या’ संघाकडून मिळली मोठी ऑफर
मुंबई : IPL 2022 पंजाब किंग्ज (Punjab Kings) चा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आता ही फ्रेंचायझी सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. भारताचा T20 ...
अश्विनला बाद केल्यानंतर साऊदी आणि मॉर्गनने डिवचलं अन् चिडलेल्या अश्विनने…
शारजाह : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ वा हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात ...
…म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं
दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ वा हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात ...
आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग ? पंजाबच्या खेळाडूच्या ‘त्या’ पोस्टमुळे बीसीसीआयला शंका
दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ व हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात ...
सेहवागने पंजाबच्या संघाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत…’
दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ व हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात ...
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होणार ? बीसीसीआयने साधला खेळाडूंशी संवाद, कारण…
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा ...
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होणार ? बीसीसीआयने साधला खेळाडूंशी संवाद, कारण…
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा ...