संजय राऊत
‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, प्रश्न मार्गी लावा’
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा ...
‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, प्रश्न मार्गी लावा’
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा ...
अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली ...
अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली ...
जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस; काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील त्यांनी केलेल्या हिंदुत्वाचं विश्लेषण वादाच्या घेऱ्यात सापडलं. त्यानंतर आता काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली ...
पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
पुणे : पीएमआरडीएच्या निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले आणि आज त्याचा निकालही जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने 30 ...
‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
मुंबई : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना ...
‘जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात, तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल’
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्या मंत्र्यांवर ईडी, सीबीआयने कारवाई केली असून अद्यापही काही नेत्यांना भाजपने ईडीच्या रडारवर असल्याचं सांगितलं आहे. त्यावरुन ...
‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असे आतापर्यंत राज्यातील भाजप नेत्यांकडून बोलले जात होते. खुद्द भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार ...
भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; मलिकांचा खळबळजनक आरोप
मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांन आजा पुन्हा एक पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केला आहे. मलिकांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ ...