संजय राऊत

‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’

मुंबई : काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच अजूनही या घटनेचे राज्यभरात पडसाद ...

“मुख्यमंत्रिपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये”

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे ...

“मुख्यमंत्रिपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये”

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे ...

“मुख्यमंत्रिपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये”

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे ...

अजित पवारांनी अधिवेशनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली- संजय राऊत

मुंबई : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन 5 दिवसांत मुंबईमध्येच पार पडले. या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav ...

अजित पवारांनी अधिवेशनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली- संजय राऊत

मुंबई : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन 5 दिवसांत मुंबईमध्येच पार पडले. या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav ...

तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagtSigh Koshyari) यांनी आवाजी मतदान विरोध केला. राज्यपालांच्या ...

‘श्रीधर नाईकापासून, रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते’

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव सध्या चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे संतोष परब हल्ला प्रकरण. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातली ...

“भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई: महाराष्ट्रात ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असताना त्या बहुमताचा अनादर करायचा व सरकार बरखास्तीचे तुणतुणे वाजवायचे ही कसली तरहा? महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांची निवड ...

“विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका

मुंबई: एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. विरोधी पक्ष हा सरकारइतकेच महत्त्वाचे कार्य करीत असे, पण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!