शिवसेना

दोन दिवसांत उचलनार तीन हजार मेट्रिक टन कचरा: डॉ. पुरुषोत्तम भापकर

औरंगाबाद: शुक्रवार सोळा मार्चला कचरा कोंडीस एक महीना पूर्ण होत आहे. शहरात विविध ठिकाणी काही दिवसांपासून सुमारे तीन हजार मेट्रिक टन कचरा साचला आसून ...

कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,बळीराजा हा तयार आता,मोडाया तुमचा कणा- विखे पाटील

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचाअर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ...

औरंगाबाद विद्यापीठातील अनागोंदी कारभाराची चौकशी करावी- धनंजय मुंडे

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राजकीय दबवातून आपल्या पदाचा गैरवापर करीत असून त्यांनी पात्रता न पाहताच अभ्यासमंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अभ्यासमंडळावर झालेल्या ...

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या घोटाळ्याची आता सीआयडी करणार चौकशी !

टीम महाराष्ट्र देशा : माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी, आता सीआयडी करणार आहे. याप्रकरणातील 137 पैकी 33 ...

‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा जनता मंत्र्यांना ठोकून काढेल’

टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विनाविलंब सोडवा, अन्यथा जनता मंत्र्यांना ठोकून काढेल, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी ...

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा- शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- खाणींच्या प्रश्नावरुन गोव्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांना खाणींचा प्रश्न सोडवता ...

राज्यसभा निवडणूक: भाजपकडून ४ उमेदवारी अर्ज, निवडणुकीतील चुरस वाढली

मुंबई: भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याने राज्यसभा निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अशा ...

शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा

मुंबई: मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा ...

महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी शेतकरी नाहीत- देवेंद्र फडणवीस

मुंबई: सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेला शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री ...

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा संघर्ष वणव्यासारखा पसरेल- शरद पवार

मुंबई: आज जी अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये दिसते, ती आता रस्त्यावर दिसू लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हीच अस्वस्थता असून आजच्या राज्यकर्त्यांना शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेची आस्था ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!