शिवसेना

मंत्र्यांच्या डोक्यात चढली सत्तेची नशा – सुप्रिया सुळे

जळगाव: मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नाश गेली आहे जनता याची नोंद घेऊन योग्य वेळी उत्तर नक्कीच देईल. अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ...

भाजपच्या खासदाराने शेतकऱ्यांची केली ‘माओवादाशी’ तुलना

नवी दिल्ली: आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांविषयी भाजप खासदारानं माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, असे विधान केले आहे. शेतकऱ्यांची थेट माओवादाशी तुलना ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊत

नवी दिल्ली: नाशिकमधून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय ...

औरंगाबादचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात- आ. सतीश चव्हाण

औरंगाबाद: २० वर्षांपासून शहराचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात. कच-याचे श्रेय मात्र घेत नाहीत. शहराचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा ...

अन्नदात्याला बॉलीवूडकरांचा पाठींबा; रितेश ने दिला ‘जय किसान’चा नारा

टीम महाराष्ट्र देशा- विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून ...

गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा; मदतीचे सोंग करून शेतकरी मोर्चात दाखल

मुंबई: अखिल भारतीय किसान लाँग मार्च मुंबईत धडकला. जसा-जसा मोर्चा मुंबई जवळ येऊन  पोहचला. तसे राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ...

शेतकऱ्यांचा आक्रोश, वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही- शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली.आता जय किसानचा ...

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सुरुवातीपासून आमचे सरकार मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या संपर्कात होते. मोर्चामध्ये 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी सहभागी आहेत. सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही असा शिस्तबद्ध ...

… तेव्हा भुजबळांच्या मुद्द्यावर शरद पवार गप्प का होते ?- कांबळे

पुणे- जेव्हा राष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत होती आणि छगन भुजबळांच्या बाबतीत हे सगळं घडत होतं तेव्हा शरद पवार गप्प का होते असा थेट सवाल सामजिक ...

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन

औरंगाबाद: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांने त्यांचा आर्थिक मोबदला दिला नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ त्यांचा मोबदला द्यावा या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!