शिवसेना
मिटमिटावासीयांची पोलिस आयुक्तांनी घेतली भेट
औरंगाबाद: कचरा टाकण्यावरून पडेगाव व मिटमिटामध्ये दगडफेक व जाळपोळ झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घरात घुसून मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यानकडून चौकशी केली ...
सत्ता गेल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या डोळ्यापुढे ‘अंधार’: महापौर मुक्ता टिळक
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उद्या (१५ मार्च) रोजी महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून ‘एक वर्ष अंधकाराच’ मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र दहा ...
खासदार संभाजीराजेंनी घडवून आणली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट
नाशिक: खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घडवून आणली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. विधान परिषदेच्या ...
सिंचन घोटाळा: संथ तपासावरुन कोर्टाने सरकारला झापले
टीम महाराष्ट्र देशा- ज्या सिंचन घोटाळ्याचं भांडवल करून भाजप सरकार सत्तेत आलं आता त्याचा सिंचन घोटाळ्यातील संथ तपासावरुन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला ...
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना हटवा! शिवसेना आमदाराची मागणी
औरंगाबाद: कचरा प्रश्नावरून औरंगाबाद महापालिका हद्दीतील मिट्मिटा गावात पोलिसांनी सामन्य नागरिकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत औरंगाबाद पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची बदली करण्याची ...
‘तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा’ – नितेश राणे
टीम महाराष्ट्र देशा : नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असतानाच नितेश राणे यांनी ट्विट करून टीकाकारांना जोरदार उत्तर दिल आहे. नितेश राणे याचं ...
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमची जामीनावर सुटका
अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. दरम्यान, अहमदनगर न्यायालयाच्या पत्रानंतर ...
ऐसे कैसे झाले भोँदु …
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जिल्ह्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा ‘साधासुधा माणूस’ अशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या पायातल्या चपला किती साध्या, अंगावरचे ...
उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी- धनंजय मुंडे
मुंबई: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे, मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्पातून चांदा गेले आणि बांदा आले. सरकारचा हा अर्थसंकल्प शेवटचा असून ...
कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना ठरल्या फोल – धनंजय मुंडे
मुंबई: अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ...