राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
आता राज्यपाल सुद्धा पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला
पुणे : आज २३ नोव्हेंबर २०२०, बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी ...
शेतकरी त्रस्त, मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त; नवनीत राणांची जळजळीत टीका
मुंबई : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून ...
काँग्रेसला मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवणार आहे. राज्यपाल ठाकरे सरकारच्या नावांना मंजुरी देणार ...
राज्यपालांच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी नोटीस !
मुंबई : महाराष्ट्राचे सद्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून अधिक चर्चेत आले आहेत. सरकारशी विसंगत भूमिकांमुळे त्यांच्यावर टीका देखील केली गेली. ...
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मसन्मानाची भाषा करूच नये ; शेलारांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला
मुंबई : उस्मानाबादमधील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
राज्यपालांचं वर्तन पदाला शोभण्यासारखं नाही ; राजू शेट्टींनी केली टीका
सांगली : दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी ...
उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या आदर्शांचा विसर; भाजप नेत्याचा घणाघात
मुंबई : राज्य सरकारने मंदिरं खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत मागील रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा ...
राज्यात ‘रामलीला’ आयोजनाची परवानगी द्यावी, राम कदमांचं ठाकरेंना पत्र
मुंबई : राज्यात राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक ...
राज्यपाल कोश्यारी यांना ‘सेक्युलर’ तत्त्वाचा विसर पडला आहे : राष्ट्रवादी
मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक ...
दारुच्या दुकानांमध्ये जाणारे लोक कमी, तिथे रांगा लावल्या जातात : विद्या चव्हाण
मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक ...