महाराष्ट्र
पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटले, दोघांचा मृत्यू तर २५ पेक्षा जास्त जण बेपत्ता
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. सतत होणार्या पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. मंगळवारी रात्री ...
आता थेट गोदामांतून करता येणार शेतमालाची देशभर कोठेही विक्री
टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री करता येणार आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट (इ-नाम) या ...
विधानसभा निवडणुकीसाठीतरी संघटना मजबूत करा : राहुल गांधी
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेची निवडणूक हरलो पण, आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी संघटना मजबूत करा, असे आदेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. शनिवारी ...
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रीतम मुंडे धावल्या ; केंद्र सरकारकडे मागितला मदतीचा हात
टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, कापूस ...
या गावात पहिल्यांदाच आली ‘लालपरी’, गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत
टीम महाराष्ट्र देशा : भद्रावती तालुक्यातील माणगाव राळेगाव तोरणा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वरोरा येथे जाण्यासाठी बस नव्हती. त्यामुळे मिळेल त्या साधनाने त्यांना शाळेला जावे ...
संभाजी भिडेंमुळे महाराष्ट्र धोक्यात, तरुणांना वाममार्गाला घेऊन जातात – जितेंद्र आव्हाड
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करून तरुणांची ...
राजीनामा ठेवला बाजूला, राहुल गांधी लागले राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला
टीम महाराष्ट्र देशा : एका बाजूला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी दुसरीकडे राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रीय होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील येत्या विधानसभा ...
आता गाडीवर ‘पोलीस’ लिहिता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय
टीम महाराष्ट्र देशा : मुंबई हायकोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ ...
पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टुरिझम पोलीस’ संकल्पना राबविणार – जयकुमार रावल
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने तालुकास्तरावर एकूण ५० औद्योगिक पार्क उभारण्याची तरतूद केली ...
राहूल गांधींनी बोलावली नेत्यांची बैठक; विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरणार
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे ...