महाराष्ट्र
१५,००० शेतकरी कसारा घाट पायी उतरले; तर मुंबई शहरात जनतेकडून उस्फुर्त स्वागत
मुंबई : आज 24 जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी 9 वाजता इगतपुरी तालुक्यातील ...
जयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर; ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत घेणार आढावा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्या’ची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली. २८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला ...
‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’
मुंबई : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरती कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून ...
‘महाविकास आघाडीला बहुमत मिळताना मारामार नी काँग्रेसला स्वबळावर सत्तेची स्वप्ने पडताहेत !’
मुंबई : संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी ...
काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार : नाना पटोले
मुंबई : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरती कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून ...
‘मेटे म्हणजे राज्याच्या इतिहासातील महाखोटारडे नेते, भाजपच्या नेत्यांना खुश करण्यासाठी ते वक्तव्य करतात’
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणी राज्य शासनाच्या वकिलांनी आमची तयारी झालेली नाही, असे कुठेही म्हटले नाही. जे सर्वोच्च न्यायालयात बोललेच ...
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
यवतमाळ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. एलआयसी चौक ते शासकीय विश्रामगृह पर्यंत फुटपाथच्या ...
बारा मतदारांचे जाहीर आभार; पट्ठ्यानं लावलेला बॅनर होतोय व्हायरल
पुणे : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडलं होतं. ...
कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडीचा हुंकार; काँग्रेसनेही दर्शवला पाठींबा !
मुंबई : केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर लादलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना व स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजीत केलेल्या आंदोलनाला काँग्रेस ...
कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडीचा हुंकार; काँग्रेसनेही दर्शवला पाठींबा !
मुंबई : केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर लादलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना व स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजीत केलेल्या आंदोलनाला काँग्रेस ...