महाराष्ट्र

‘विधानसभा निवडणुकांवेळी लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस-शिवसेनेची ‘फिक्सिंग’ झाली होती !’

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात ‘फिक्सिंग’ झाली होती, असा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर ...

‘चिथाऊखोर भाषण करणाऱ्या अबू आझमी यांचा बोलावता धनी कोण?’

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकऱ्यांनी २३ जानेवारी रोजी दाखल होत २५ जानेवारी ...

अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढणार ? आता काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार !

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आता देशाच्या सुरक्षेसंबंधी गुप्त माहिती पसरवली असल्याचा आरोप होत आहे. गोस्वामी यांच्या ...

सीमा भागातला तरुण पिढ्यान पिढ्या यातना सहन करतोय; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

मुंबई : ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात घेणारच; उद्धव ठाकरेंची गर्जना

मुंबई : ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में’ तसेच ‘बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या सीमावासियांच्या घोषणांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, ...

शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने किती दखल घेतली ? आदित्य ठाकरेंचा सवाल

कल्याण : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली ...

राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी नेत्यांना पूर्वकल्पना होती; राजभवनाचे स्पष्टीकरण

मुंबई : रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या ...

राज्यपालांना देण्यासाठी तयार करण्यात आलेलं निवेदन शेतकरी नेत्यांनीच फाडलं !

मुंबई : रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पवारांसह दिग्गज नेते हजर मात्र शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही !

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरी ही सामिल झाले आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच १८० किलोमीटरपर्यंत ...

‘वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी कुणी आले तर त्याला गुलाबाचे फूल द्या आणि गाडीत बसवून परत पाठवा’

भंडारदरा : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा आंदोलनाचा ठरत आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात भाजप वगळता सर्व पक्ष मुंबईत एकवटले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!