यवतमाळ

हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी

यवतमाळ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. तसेच आता पुन्हा एकदा ते यवतमाळ येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ...

गोंदियात राष्ट्रवादीला मोठा झटका, विजय शिवणकर करणार भाजपात प्रवेश

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला असून गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव ...

‘विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मेट्रोने जोडणार’, नितीन गडकरींची घोषणा

अमरावती : विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोनं जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. पुढील दीड वर्षांत मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरं जोडण्याचं ...

‘देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन ठाण्यांचा समावेश’, जयंत पाटलांची माहिती

सांगली : सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ...

‘तुमच्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी जाऊ देऊ नका’, फडणवीसांनी महाविकास आघाडीला सुनावले

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला झोडपून काढले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी शिरले आहे. याच नुकासानीची ...

यवतमाळमधील वाहून गेलेली बस सापडली; चालकासह एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड पुसद मार्गावरील दहेगाव पुलावरील पाण्यात काल एसटी बस वाहून गेल्याची घटना घडली होती. सकाळी सुमारे आठच्या सुमारास पुलावर पुराचे ...

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डींचे निलंबन तीन महिन्यांनी वाढवले

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ...

मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड पुसद मार्गावरील दहेगाव पुलावरील पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची घटना घडली आहे. या बसमधील दोन प्रवासी एका झाडावर तर ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खा.भावना गवळींनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

यवतमाळ : शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून पीकपेरा नोंदवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पण ही प्रक्रिया किचकट ठरत असून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे. ई-पीक ...

‘नो बॉलवरच माझी विकेट गेली’ ; संजय राठोड यांनी व्यक्त केली खंत

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. सोशल मीडियात पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!