ठाकरे सरकार

‘माझा फोन अमजद खान या नावाने टॅप केला ; सूत्रधार शोधून काढा’

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी विधेयकासह फोन टॅपिंगचा मुद्दाही चांगलाच गाजला असल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन ...

महाराष्ट्रात अभूतपूर्व आणीबाणी, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप

जालना : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधक महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा सर्वोपरी प्रयत्न करतांना दिसत ...

‘मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्ड’ ; फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. ...

स्वप्निल लोणकरच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित कार्यकर्त्यांना अटक, अभाविपने केला निषेध

औरंगाबाद : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्याने नैराश्यातून पुण्याच्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी एमपीएससी परीक्षा देणारे ...

स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारच्या धोरणाने केलेली हत्या, आ. राम सातपुतेंचे विधिमंडळाबाहेर आंदोलन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्याच भविष्याची चिंता आहे. गोरगरिब मुलांची चिंता नाही, असा आरोप आमदार राम ...

स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारच्या धोरणाने केलेली हत्या, आ. राम सातपुतेंचे विधिमंडळाबाहेर आंदोलन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्याच भविष्याची चिंता आहे. गोरगरिब मुलांची चिंता नाही, असा आरोप आमदार राम ...

‘डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का चालत नाही?’; आशिष शेलारांचा सरकारला सवाल

मुंबई : राज्यासह देशातील दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असून कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट आणि संभाव्य तिसरी लाट यांचा धोका कायम आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार ...

अनिल देशमुखांमुळे झाले राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान, पक्षावर आली बॅकफुटवर खेळण्याची वेळ

 पुणे – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ...

आरक्षणसाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील – रामदास आठवले

मुंबई – ग्रामीण भागातून मी आलो असल्याने गावात मराठा समाजाची सत्यस्थिती काय आहे ती मला माहित आहे. मराठा समाजात गरिबांची संख्या मोठी आहे. सर्व ...

इतर विभागांतील ‘वाझें’चा पत्ता फडणवीसांना कुणी दिला?

 मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून राज्यात गदारोळ निर्माण झाला होता. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!