ठाकरे सरकार
‘महाविकास आघाडीला एकत्र लढण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही’, चंद्रकांत पाटलांचा घणाघात
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांकडून आता आघाडीतच निवडणूक लढवण्याची भाषा केली जात आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, ...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ...
‘फडणवायसीस आजारातून पंकजाताई लवकर ठीक होवोत हीच सदिच्छा’, काँग्रेसचा खोचक टोला
मुंबई : संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालेत. ...
‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
मुंबई : मराठवाड्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी ...
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी फडणवीस-दरेकर बसले रस्त्यावर
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. हे दोन्ही नेते आज ...
फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालेत. ...
मराठवाड्यात ‘नुकसानीचा पाऊस’, तीन हजार कोटींचा प्राथमिक अंदाज
औरंगाबाद : सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. या वर्षी झालेल्या पावसामुळे सुमारे ३ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुमारे ...
परमबीर सिंगला देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ...
‘मोदींनी ‘तेव्हा’ अदानीला कोर्टात खेचलं होतं आणि इकडे ठाकरे सरकारने दिघी पोर्ट फुकट दिला’
मुंबई : कृषी कायदे आणि अन्य सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केलं जातं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ...
शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
मुंबई : मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली ...