ठाकरे सरकार

‘आतापर्यंत नाहक राज्य सरकारला बदनाम केले, पण वस्तुस्थिती समोर’, अजितदादांचा केंद्रावर निशाणा

मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. SECC 2011 चा डेटा ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्राला द्यावा अशी महाविकास आघाडी ...

आपणही मोदींच्या आशिर्वादानेच निवडुन आला, खासदार राजेनिंबाळकरांना भाजपचे प्रत्युत्तर

उस्मानाबाद : खासदार साहेब सोयाबीनच्या भावातील घसरण ही बाब फक्त सरकारच्या हातातील मुद्दा नाही. तुमच्या भावनिक राजकारणासाठी पंतप्रधानाना बदनाम करू नका, कारण तुम्ही संसदेत ...

‘खरकट्या पत्रावळ्या चाटायच्या आणि आपणच जेवणावळी घातल्या असा रुबाब दाखवायचा ही शिवसेनेची सवय’

मुंबई: केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी कामगारां साठी जाहीर केली. मात्र आता याच ई- श्रमिक ...

महिलांवरील अत्याचार रोखण्यास महाविकास आघाडी सरकार कुचकामी- सिद्धेश्वर लटपटे

औरंगाबाद : सध्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यामध्ये भयपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील ...

‘सोमय्यांना रोखून भ्रष्टाचारावर पांघरूण पडेल’, या भ्रमातून ठाकरे सरकारने वेळीच बाहेर यावे’

मुंबई: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या ...

‘एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं, यावरूनच कळते की..’

मुंबई: भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. या एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून ...

‘एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं, यावरूनच कळते की..’

मुंबई: भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. या एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून ...

कुणी कुणाशीही लग्न करतं, कधीही घटस्फोट घेतं? युतीच्या चर्चेवर मनसेचा निशाणा

औरंगाबाद : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याच्या चर्चा सत्ता स्थापन झाल्यापासून सुरू आहे. त्यात एक दिवस आधी चंद्रकांत पाटील पुन्हा सत्तेत बसण्याचे संकेत देतात. ...

कुणी कुणाशीही लग्न करतं, कधीही घटस्फोट घेतं? युतीच्या चर्चेवर मनसेचा निशाणा

औरंगाबाद : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याच्या चर्चा सत्ता स्थापन झाल्यापासून सुरू आहे. त्यात एक दिवस आधी चंद्रकांत पाटील पुन्हा सत्तेत बसण्याचे संकेत देतात. ...

लातूरच्या शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार, राज्यमंत्री बनसोडे यांचा विश्वास

लातूर : जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!