Share

T20 WC: भारतीय संघ अजूनही गाठू शकतो उपांत्यफेरी; जाणून घ्या कसं!

Published On: 

🕒 1 min read

दुबई: टी २० वर्ल्डकपमध्ये सलग दोन पराभवानंतर अखेर भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ६६ धावांनी धुव्वा उडवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.भारताच्या विजयानंतर देशभर दिवाळीची आतषबाजी दिसून आली. यानंतर आता भारताचे स्कॉटलंड आणि नामिबियासोबत सामने आहे. भारताच्या गटातून पाकिस्ताननं सलग चार सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसरा संघ कोणता याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर अवलंबून आहे.

अफगाणिस्तानला ६६ धावांनी पराभूत केल्यानंतर आता उर्वरित दोन सामने जिंकण्यासाठी भारताचे प्रयत्न असणार आहेत. भारताचा पुढचा सामना स्कॉटलँड आणि नामिबिया संघासोबत आहे. न्यूझीलंड संघाला अफगाणिस्तान आणि नामिबिया या दोन संघांपैकी एकाने पराभूत करायला हवं. तेव्हाच धावगतीच्या जोरावर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे.तिसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने हरवल्याने भारताची धावगती +०.०७३ झाली आहे.

दरम्यान भारताने स्कॉटलँडला १०० हून अधिक धावा, नामिबियाला १०० हून अधिक धावांनी पराभूत केल्यास आणि अफगाणिस्तानने न्यूझीलंडला कमी अंतराने पराभूत करायला हवे, जर न्यूझीलंडने नामिबियाला जवळपास ५० धावांपेक्षा कमी धावांनी पराभूत केलं तर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठता येऊ शक

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!