Share

शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव

Published On: 

औरंगाबाद : गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.

दरम्यान,कन्नडमध्ये शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. भाजपच्या नितीन पाटील यांच्या पॅनलचा 15 पैकी 8 जागांवर विजय झाला आहे तर शिवसेनेला केवळ 4 जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे.

दरम्यान, हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!