🕒 1 min read
दिल्ली : राज्यत मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील यावरून टीका केली आहे. यावर बोलतांना प्रियांका चतुर्वेदी यांनी नवीन सरकावर टीका केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. सरकारमध्ये ‘महिला व बाल कल्याण’ विभाग असतो, याची जबाबदारी कुणाला मिळेल? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या की, मला पूर्ण विश्वास आहे, महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar to CM | धनुष्यबाण कुणाचा? शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
- Bachchu Kadu | जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार – बच्चू कडू
- Bihar | सरकार नवीन, मुख्यमंत्री तेच! बिहारमध्ये ‘नितीश कुमार सरकार’, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री!
- Bachchu Kadu | “जो उशिरा आला त्यांना पहिल्या पंगतीत बसवले आणि…” – मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
- Bihar | काँग्रेस नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद देणार?, तर शरद पवारांसाठी हि धोक्याची घंटा असणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
