मुंबई : सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र याला संजय राऊत यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले.
सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला असे म्हणता येणार नाही कारण मग नारायण राणे यांना मुख्यमंत्री का बनवलं नाही? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्याबरोबरच हे राजकारण संधी साधून आणि सोयीनुसार केलं असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

