Share

“राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील

Published On: 

जळगाव : ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उत्तर सभा घेतली. अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर काल १० दिवसांत पुन्हा एकदा मनसेची जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी जयंत पाटलांवर चांगलाच निशाणा धरला आहे.

“हे कधी म्हणे गेले होते उत्तर प्रदेश मध्ये? त्यांना आता उत्तर प्रदेश मध्ये गेल्याचे कौतुक वाटतं”. अशी टीका जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली होती. या टीकेला राज ठाकरेंनी चांगलेच प्रत्युतर दिले आहे. म्हणाले, जंत पाटील माझं भाषण निट ऐका मी म्हंटल ज्या बातम्या कानावर येत आहेत त्यानुसार उत्तर प्रदेश मध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. माझी भाषा काय आहे जर तर ची भाषा आहे. असे बोलत जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली. याला चांगलेच प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे म्हणाले, ‘राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज आहे’.

महत्वाच्या बातम्या –

राज यांच्या शिवरायांचं नाव न घेण्याच्या टीकेवर शरद पवारांचं उत्तर
IPL 2022 : “विराटप्रमाणं रोहित कॅप्टन्सी सोडेल आणि…”, संजय मांजरेकरांचं ‘बेधडक’ वक्तव्य!
सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ताबा मात्र सातारा पोलिसांकडे; काय आहे प्रकरण?
Viral Video : ‘आश्विनी ये ना…’, म्हणत आई कुठे काय करते? मालिकेतील ‘या’ कलाकाराने केला भन्नाट डान्स
IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!