Share

भारतीय महिला टीमविरुद्ध दंडात्मक कारवाई

Published On: 

इंग्लंड : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला केवळ १४० धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील अखेरचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान, महिला भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. षटकांची गती संथ राखल्याबद्दल टीम इंडियाला दंड बसला आहे. भारतीय खेळाडूंना सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने सोमवारी याची माहिती दिली आहे.

https://twitter.com/IExpressSports/status/1414635334453792768?s=20

भारतीय महिला संघ निर्धारित वेळापेक्षा मागे होता. या कारणास्तव सामना रेफरी फिल विटिक्सने संघाला शिक्षा सुनावली. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केली असून खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के दंड आकारला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!