Share

“…हे लता मंगेशकर जिवंत असताना विचारायला हवं होतं”, प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला असून ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणे गायली नाहीत या प्रश्नाला उत्तर देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की,‘लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं. त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाही,’ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे शाहरुख खानच्या फुंकर विषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले की,‘मी मुस्लिम व्यक्तींच्या प्रेतयात्रेला गेलोय. तेव्हा मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते.हे देशाचे वैविध्यपूर्ण कल्चर आहे. तसेच ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं’, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!