Share

Jitendra Awhad : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं – जितेंद्र आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसत काल जे नितीन गडकरी आपल्या भाषणात बोलले कि आता राजकारण्यांचा आणि राजकारणाचा कंटाळा यायला लागला आहे. ते म्हणाले आता फक्त सत्ताकारणाच राजकारण होत ते बोलले ते सत्य आहे. सत्ता ही लोकशाहीचा कल्याणकारी मार्ग दाखवते त्याच्यात लोककल्याणाची भाषा असली पाहिजे. सत्ता सत्तेसाठी नसावी. त्यामुळे राजकारणाचा खरा अर्थ हा आहे कि जिथे जिथे आपले हाथ गरिबांचे आश्रू पुसण्यासाठी जातात ज्याला ज्याला मदत हवी असते तिथे तिथे आपला हाथ आधारासाठी मदतीसाठी जातो गोरगरीब शोषितांना जिथे गरज असते तिथे आपण धावून जातो सत्ता हि त्यासाठी दुय्यम आहे.

मनात ती भावना असावी आणि मला वाटत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात हि भावना आम्हाला दिसतेय आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्व ठिकाणी आम्ही अशे कॅम्प आयोजित केले. कुठल्या भागातून किती मत मिळतात कुणाला मिळतात हा प्रश्न गौण आहे. पण कुठलाही भाग असो तेथील नागरिकांना मदत झाली पाहिजे. शाळेचा किंवा कॉलेजचा प्रश्न असतो, दाखल्याचा, उत्पनाचा दाखला प्रश्न असतो तहसीलदार कार्यालयात जाणार दोन दोन तास वाया घालवणार त्यापेक्षा या सगळ्या प्रश्नांची उत्तर एका ठिकाणी आल्यानंतर काही तासात जर त्यांना दाखले मिळत असतील. तर हि चांगली जनसेवा असल्याचे मला वाटत असल्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!