Share

‘एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं, यावरूनच कळते की..’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. या एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं. यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. असे गौरोद्गार काढले आहेत, भाजपचे नेते निलेश राणे यांनी. त्यांनी ट्वीट करत किरीट सोमय्या यांचे कौतुक करत ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी सतत ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार आरोप असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले गेले, यावरूनच किरीट सोमय्या यांनी सतत याबाबतचे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच किरीट सोमय्या यांनी अनेक दावेही केले. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे सरकार बऱ्याचदा अडचणीतही आले. त्यांचेच कौतुक भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे.

नितेश राणे यांनी म्हटले आहे की,’एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. किरीटजी आपण लढत असेच राहावे.’ असे विधान निलेश राणे यांनी ट्वीट करत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!