🕒 1 min read
नागपूर : आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बापूंमुळेच अनुभवतो आहोत. बापूंबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य आहे. सर्व समावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अर्धीष्टीत समाज रचना सर्वांना संधीची समानता, सर्व विचार आणि पूजा पद्धती बाबत भाव हाच आपला मूलमंत्र आहे. आज देशात राबवला जात असलेला गरीब कल्याण अजेंडा म्हणजे बापूंनी सांगितलेली ‘दारिद्र नारायणाची सेवा’ असल्याचा अभिप्राय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी भेटी दरम्यान लिहीला.
बापू कुटीमधून नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज अशी एक समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया. असे संकल्प केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे असलेल्या बापू कुटीला भेट दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Udayanaraje Bhosale। “…मग मी शिवसेना माझीच म्हणायला पाहिजे”; उदयनराजेंच मोठं वक्तव्य
- Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक
- Girish Mahajan | “आता डबल इंजिनचं सरकार,राज्यात…” ; गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!
- Loksabha Election Survey | “आज लोकसभा निवडणूक झाली तर…” ; भाजप-शिंदे गटाला धक्का देणारा सर्व्हेचा निकाल!
- Eknath shinde। बंडादरम्यान दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो- एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
