अमरावतीमध्ये दोन गटात दंगलसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून राज्यातील राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी एक ट्विट करत या दंगलीसाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यानंतरच अश्या प्रकारच्या दंगली होत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

